Jivant Satbara Campaign: 1 एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
Jivant Satbara Campaign: सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे – ‘जिवंत सातबारा’. ही मोहीम विशेषतः शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वारस हक्काची नोंदणी जलद आणि सुटसुटीत करण्यासाठी राबवली जात आहे. वारस नोंदणीसाठी का आवश्यक आहे ‘जिवंत सातबारा’ मोहीम? सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर वेळेवर होत नाही. यामुळे वारसांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यात …